निर्बीजीकरण मोहिमेत सातत्य न ठेवल्यानेच कुत्र्यांची संख्या वाढली…
मंगेश गावकर:नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी.. ⚡मालवण ता.०९-: मालवणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून भटक्या कुत्र्यांच्या संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दोन तीन वर्षांपूर्वी। नगरपालिकेकडून एक दोन वेळा कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबविली गेल्यानंतरही कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. निर्बीजीकरण मोहिमेत सातत्य न ठेवल्यानेच कुत्र्यांची संख्या वाढत असून नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मालवण आडारी…
