जादा मतदानाचा फायदा आम्हाला होईल…
आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास.. ⚡कणकवली ता.०७-: 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवे होते. त्यामुळे मतदारांनी खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले. मात्र, मागील 10 वर्षांत राऊत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विकासात्मक काम केले नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने राऊत यांचा पराभव…
