कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या…
उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे आवाहन.. सावंतवाडी दि.२ जून ( प्रतिनिधी)लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीनंतर समाजात तणाव, शांतता भंग होईल असे कुठे वातावरण असेल तर पोलिसांना माहिती दिली तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य आपल्या सहकार्याने करता येईल असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. दरम्यान अंमली पदार्थ, गोवा बनावट दारूची माहिती देण्याचे…
