पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो असूनही सावंतवाडीत टँकरने पाणीपुरवठा…
राजू कासकर:नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या “निष्काळजीपणा” आणि “अपयशा” असल्याची केली टीका.. सावंतवाडी: पाळणेकोंड धरण पूर्णपणे भरले असूनही सावंतवाडी शहरातील काही भागांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहराध्यक्ष राजू कासकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या “निष्काळजीपणा” आणि “अपयशा” वर जोरदार टीका केली आहे. प्रशासनाला शहराच्या…
