शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळणार…
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांना विम्याची रक्कम न देण्याबाबत विमा कंपनीने केलेल अपील कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी फेटाळून लावले. त्यामुळे गेले तीन वर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश आले आहे. यामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना…
