मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ मंजूर…
पश्चिम महाराष्ट्राच्या ३८ वर्षांच्या संघर्षाला यश.. ⚡सावंतवाडी ता.०१-: कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील वकिलांनी गेल्या ३८ वर्षांपासून केलेल्या अथक संघर्षानंतर ही मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर येथील कृती समितीच्या बैठकीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व वकिलांनी प्रचंड जल्लोष करत सर्वोच्च…
