जिल्ह्यातील नद्यांचा गाळ काढा
उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची जिल्हधिकाऱ्यांकडे लेखी मागणी *ð«ओरोस दि२७-:* नुकत्याच झालेल्या पर्जन्यवृष्टि वेळी जिल्ह्यात महापुर आला होता. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हाणी झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यात जलप्रलय आले असले तरी याला प्रमुख कारण आहे, जिल्ह्यातील नदी, नाले गाळाणे भरलेले असणे. जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांचे गाळ ताबडतोप…
