कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या
शिवसेना युवानेते संदेश पारकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.०१-:* “संपूर्ण कोकणात नुकतीच उद्भवलेली भयानक पूरस्थिती आणि महाप्रलायामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांची खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. या भयानक परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून त्यावर कायमस्वरूपी…
