Headlines

ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना सिमेंट पत्रे वाटप

आम दीपक केसरकर यांचा पुढाकार;अशोक दळवी यांच्याहस्ते वाटप *⚡सावंतवाडी ता.०५-:* ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना शिवसेनेच्या वतीने सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका ओटवणे,विलवडे सरमळे वाफोली या गावांना बसला होता. या महापुरात शेतकऱ्यांच्या शेती व्यतिरिक्त घराचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यात ओटवणे येथील विठोबा केरकर व भिवसेन गावकर…

Read More

पुनर्रचना केलेल्या तलाठी सजांमध्ये फेररचना करा

आम.वैभव नाईक यांनी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधले *⚡कणकवली ता.०५-:* कुडाळ व मालवण तालुक्यातील पुनर्रचना केलेल्या तलाठी सजांमध्ये काही गाव चुकीच्या तलाठी सजांना जोडले गेले आहेत.कामकाजाच्या दृष्टीने भविष्यात लोकांना याचा त्रास होणार आहे. या पुनर्रचनेबाबत महसूली गावांनी हरकती नोंदविल्या आहेत.त्यानुसार तलाठी सजांमध्ये फेररचना करण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूल…

Read More

आशिये बायपासचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार

*⚡कणकवली ता.०५-:* कणकवली पटवर्धन चौकातून आचरा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आशिये – कलमठ – वरवडे बायपाससाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी हालचाल सुरू केली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन रीतसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या महिन्याभरात सादर केला जाणार आहे. भूसंपादनासाठी…

Read More

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी रूपेश आईर यांची नियुक्त

*⚡सावंतवाडी ता.०५-:* रूपेश आईर यांची सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आईर यांना यांना दिले आहे.

Read More

पत्रादेवी लाठी पुन्हा बंद करण्याचा निर्णय दुदैवी

कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नका:जावेद खतिब *⚡बांदा.०५-:* येथिल पत्रादेवी लाठी प्रशासनाकडुन पुन्हा बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुदैवी आहे,कोरोनाचा प्रादुर्भात होवू नये यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नये अशी मागणी भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांद्याचे ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांनी केली आहे. पंचक्रोशीतील लोकांना होणारा…

Read More

बारावी परीक्षेतील यशाबद्दल अनुराग सावळचे अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

*⚡कणकवली दि.०५-:* कणकवली तालुक्यातील आयडियल इंग्लिश ज्युनियर कॉलेज वरवडेचा सायन्स शाखेच्या अनुराग सावळ याने बारावी परीक्षेत 98.83%गुण मिळवून जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांक प्राप्त केला. अनुराग सावळ याच्या बारावीतील या यशाबद्दल राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनुराग सावळ याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन केले.त्यावेळी राष्ट्रवादीचे सुभाष उर्फ़…

Read More

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी २० हजार कोविड लसींचा पुरवठा

आमदार वैभव नाईक यांची माहिती* *⚡कुडाळ ता.०५-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ज्यादा कोविड लसी पुरविण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी पत्राद्वारे केली होती.या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आरोग्य विभागाचे सचिव रामा स्वामी यांना सिंधुदुर्गसाठी ज्यादा लसींचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्ड च्या १७ हजार व…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 365 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 369.0360 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.49 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 23 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.             जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 66.5220,…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 36 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 36 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 19.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2808.355 मि.मी. पाऊस झाला आहे.             तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 36(2783), सावंतवाडी…

Read More

पर्यटन सिंधुदुर्गात वाहतूक पोलिसांची मनमानी सुरू

जय संघर्ष वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मसुरकर यांचा आरोप *⚡कणकवली दि.०५-:* कोरोना काळात सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊनमुळे हैराण झालेले असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना अडवून कागदपत्रांच्या नावाखाली त्रास दिला जातो. दंड वसूल केला जातो. वाहन चालकांना जागोजागी थांबवून त्यांच्याकडून दंड वसुली करणे अशी वाहतूक पोलिसांची मनमानी सुरू असल्याचा आरोप जय संघर्ष वाहन…

Read More
You cannot copy content of this page