अन्यथा सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली दि.०५-:* कोकण रेल्वेचे खाजगीकरण व्हायला द्यायचे नसेल तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.अन्यथा खाजगीकरण झाले तर अदानी- अंबानी यांच्या हातात रेल्वे जाऊन सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. कणकवलीत रेल्वे…
