Headlines

अन्यथा सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली दि.०५-:* कोकण रेल्वेचे खाजगीकरण व्हायला द्यायचे नसेल तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.अन्यथा खाजगीकरण झाले तर अदानी- अंबानी यांच्या हातात रेल्वे जाऊन सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. कणकवलीत रेल्वे…

Read More

कुणाच्याही दबावाला बळी न पडता नियमांनुसार लसीकरण करा

शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची आरोग्य विभागाला सूचना *⚡वैभववाडी ता.०५-:* वैभववाडी तालुक्यातील मुख्य लसिकरण केंद्रावर काही दिवसांपूर्वी लसिकरण केंद्रावर उपस्थित नागरिक व आरोग्य कर्मचारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासन व विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तालुक्यातील लसीकरण नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. तरी अद्याप काही मंडळी लसिकरण केंद्रावरील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव…

Read More

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांना मदत

चिपळूणपासून 40 कि.मी.वर असलेल्या पोसरे, चोरवणे गावात घेतली धाव *⚡मालवण दि.०५-:* चिपळूण पासून सुमारे चाळीस किलोमीटरवर असलेल्या पोसरे, चोरवणे या गावी जात आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे दूर्गम भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. चिपळूण परीसरात पूरस्थिती येवून गेल्याला अनेक दिवस उलटून गेले तरी याभागातील परीस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे. शहरी भागाबरोबरच…

Read More

कलमठ येथील सेवा निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन

*⚡कणकवली ता.०५-:* कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. त्यांनी सरंबळ इग्लिश स्कूल व कुडाळ येथे शिक्षक म्हणून काम करून सेवा निवृत्त झाले होते. त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभाग होता.शांत व हसतमुख स्वभामुळे…

Read More

कला, वाणिज्य व विज्ञान प्रथम वर्षासाठी आँनलाईन प्रवेश सुरू

*⚡कणकवली ता.०५-:* मुंबई विद्यापीठांतर्गत बीए, बी.कॉम, बीएस्सी, कम्प्युटर सायन्स ,बॅफ या सर्व वर्गासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असल्यामुळे मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक आज जाहीर केले. जे विद्यार्थी इयत्ता बारावी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ५ आॅगष्ट पासून ते १४ ऑगस्ट पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या आँनलाईन पोर्टलवर नावनोंदणी…

Read More

सिंधुदुर्ग पोलिसांकडून गेल्या सात महिन्यात तब्बल ७० लाख रुपयांचा दंड वसूल

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई *⚡सावंतवाडी दि.०५-:* जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या सात महिन्यात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांकडून सावंतवाडी, कणकवली विभाग आणि वाहतूक शाखेच्यावतीने विविध गुन्ह्यांसंदर्भात केलेल्या कारवाईत तब्बल ७० लाख ६४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात लायसन्स न काढणे, लायसन्स सोबत नसणे, हेल्मेट…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ११० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ४०६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार २५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ११० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

रोटरी क्लब च्या वतीने कल्पवृक्षाची लागवड

भंडारी ए. सो.हायस्कूल च्या परिसरात केली लागवड मालवण दि प्रतिनिधी -:पर्यावरण विषयक जाणीव जपताना वृक्षारोपण व संवर्धन विषयक जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब, मालवणच्या वतीने मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या परिसरात तसेच मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड येथे माडाच्या झाडाचे (कल्पवृक्षाचे) रोपण रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

Read More

सावंतवाडी खासकीलवाडा येथे परप्रांतीय वृध्दाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

*सावंतवाडी-:* एका परप्रांतीय वृध्दाचा मृतदेह सावंतवाडी खासकीलवाडा परिसरात संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला.

Read More

फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा

भाजपाचे आमदार नितेश राणे यांची आघाडी सरकारकडे मागणी *⚡कणकवली दि.०५-:* देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आम.नितेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने…

Read More
You cannot copy content of this page