बॅ नाथ पै यांची स्मृती सर्वांनी जपावी
कमलाताई परुळेकर यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) महात्मा गांधी व शास्त्री यांच्या विचाराचा वारसा बॅ नाथ पै यानी अखेरपर्यंत जपला व संसदेची प्रतिष्ठा प्राणपणाने जपले, त्यांची स्मृति सर्वानी जपावी असे आवाहन कमलाताई परुळेकर यांनी येथे बोलताना केले बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखा येथे बॅ. नाथ पै जन्मशताब्दी निमित्त शिक्षण निधी वितरण व रानभाजी पाककला स्पर्धेचा…
