संविधानिक मुल्य जपली तरच लोकशाही अबाधित राहील :डॉ. अनंत राऊत
कणकवली महाविद्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त व्याख्यान *⚡कणकवली ता.२९-:* देशात सामाजिक शैक्षणिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधान महत्त्वपूर्ण ठरले आहे. संविधानामुळे समस्त नागरिकांना शिक्षण मिळाले व सर्वांगीण विकासाची संधी मिळाली. सर्व नागरिकांनी संविधाना कडून मिळालेले अधिकार याबरोबरच नागरिकांची कर्तव्य याचीही अंमलबजावणी करायला हवी,संवैधानिक मुल्य जपली तरच भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही अबाधित राहील असे…
