मनसेच्या पाठपुराव्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची बदली
परशुराम उपरकर यांचा दावा;अवैध धंद्यांना निर्बंध लावण्याची गरज *⚡कणकवली ता.२४-:* पर्यावरण प्रदूषण आणि अवैध उत्खनलाला गेली ३ वर्ष प्रोत्साहन देणारे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची काल जिल्ह्यातून बदली झाली. मनसेने अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या बदलीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे नवीन येणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि अन्य अधिकाऱ्यांनी या अवैध धंद्यांना निर्बंध लावण्याची गरज आहे,अशी…
