अन्यथा पेन्शनर्स सत्ताधारी पक्षांच्या विरोधात मतदान करतील
कणकवली पेन्शनर्स असोसिएशनच्या सभेत प्रा.महेंद्र नाटेकर यांचा इशारा *⚡कणकवली ता.२५-:* पेन्शन हक्क असूनही २००५ नंतर निवृत्ती झालेल्या पेन्शनर्सना सुप्रिम कोर्टाचा निर्णय धाब्यावर बसवून महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. कायद्याची पळवाट म्हणून नाममात्र तुटपुंजी राष्ट्रीय पेन्शन योजना सुरु केली आहे. त्याचा आम्ही निषेध करून २००५ नंतरच्या पेन्शनर्सनांही जुनी पेन्शन योजना सुरु करावी अशी…
