गावचा विकास होण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही…
पालकमंत्री राणे: भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न… ⚡वेंगुर्ला ता.२५-: येणा-या प्रत्येक निवडणुकीमध्ये घराघरांमध्ये कमळ फुलले पाहिजे. ज्या पक्षाचे आमदार नाहीत, खासदार नाहीत त्या पक्षात राहून आपल्या भागाचा विकास कसा होणार हे ओळखल्याने या दोन सरपंचांनी भाजपामध्ये पवेश केला आहे. आम्ही कोणावर टिका टिप्पणी करण्यासाठी किवा कुठल्याही पक्षाची ताकद कमी करण्यासाठी मेळावे घेत नाही…
