आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळमध्ये घरकुल योजनेचा शुभारंभ…
⚡मालवण ता.११-:शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे असे प्रतिपादन सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर घरकुलांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि…
