नदीतील गाळ काढण्यासाठी काँग्रेसचे महसूल मंत्र्यांना साकडे
गतवर्षी पूर आल्याने झाली होती मोठी हानी;तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले निवेदन सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील अचानक आलेल्या पूरस्थिती मुळे भात शेतीसह बागायती व घरे,दुकानांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मे महिन्यापूर्वी नदी अथवा खाडीतील गाळ काढावा अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मुंबई…
