विजयदुर्ग बंदराचा विकास आवश्यक
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची इच्छा देवगड प्रतिनिधीविजयदुर्ग बंदर विकसीत झाले तर येथील हापूस आंब्याला मोठया प्रमाणात परदेशातून मागणी वाढु शकते यामुळे ठराविक देशांमध्ये जाणारा हापूस आंबा अखंड जगभर पोहचून आंब्याला चांगला भाव मिळु शकतो यामुळे विजयदुर्ग बंदर विकसित होणे गरजेचे आहे. असे मत बिग्रेडियर सुधिर सावंत यांनी देवगड येथे व्यक्त केले.देवगड बाळासाहेबांची शिवसेना कार्याल्यामध्ये बिग्रेडियर…
