१५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
अश्विन कुमार, तनय लाड यांची बाजी:चिवला बीचवरील पहिल्या दिवशी ३०० हून अधिक स्पर्धकांची सहभाग.. ⚡मालवण ता.१३-: महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या गटात ठाणेच्या अश्विन कुमार, तनय लाड यांनी तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनुजा उगला, बेंगलोरच्या पी…
