शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरून मध्यावधी निवडणुका लागणार
उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला विश्वास;शरद पवार यांचे ते वैयक्तिक मत असल्याचेही सांगितले मालवण ता.२६(प्रफुल्ल देसाई)-: राज्यातील सत्ता संघर्षावर आज मालवण दौऱ्यावर असलेल्या शिवसेना( ठाकरे गट) नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करताना सुप्रीम कोर्टात जी सुनावणी चालली आहे त्या सुनावणीच्या अनुषंगाने सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतर…
