फेरीवाल्यांचा विचार करून आठवडा बाजाराचा निर्णय घ्यावा
अँड.संदीप निंबाळकर;प्रशासनाला मोर्चा काढत दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.०३-: आठवडा बाजाराची जागा आजपर्यंत नगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना विचारात न घेता बदललेली आहे. .इथला आठवडा बाजार हा ग्राहकांना सोयीचा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असून एसटी स्टँड देखील जवळ आहे. त्यामुळे इथल्या आठवडा बाजाराला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जर आठवड्या बाजाराची जागा बदलून गैरसोयीची, वाहतुकीची अडचण, जिथे ग्राहक येत नाहीत…
