Headlines

हातिवलेतील टोलनाका पुन्हा सुरु झाल्याने निलेश राणेंची स्टंटबाजी उघड…

संदेश पारकर;सिंधुदुर्गातील टोलनाका सुरू करायला देणार नाही ⚡कणकवली ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळाल्याशिवाय सिंधुदुर्गातील टोल नाका शिवसेना सुरू करायला देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. राजापूर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील हातीवले टोलनाका डिसेंबर मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमोर आंदोलनाची स्टंटबाजी करून हातीवले टोलनाका…

Read More

काजूला किमान १५० रु. हमीभाव मिळावा

राष्ट्रवादी च्या कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांची विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१२-: दोडामार्ग – वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघासह तळकोकणातील शेतकऱ्यांना काजू बी साठी राज्यशासनाने १५० रू प्रति किलो हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी निवेदनाद्वारे केली….

Read More

आठवडा बाजार केसरकरांनी हलवून दाखवावाच

संजू परब यांचे आवाहन;सर्व कुंडली बाहेर काढण्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.१२-: आठवडा बाजार दीपक केसरकर यांनी हलवून दाखवावाच, त्यांची कुंडली नाही ओपन केली त्यांची वस्तुस्थिती नागरिकांसमोर नाही आणली तर तुम्ही बघाव, तर बाजार हलवला तर केसरकरांचा नगरसेवकांनी केलेली अनधिकृत बांधकाम काढावी लागतील असा असा इशारा माजी नगराध्यक्ष सथजू परब यांनी दिला आहे. दरम्यान, मनाची नाही…

Read More

पत्रकार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय भास्कर भूषण पुरस्कार जाहीर

२८ रोजी गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याहस्ते होणार वितरण बांदा/प्रतिनिधी‘सकाळ’चे येथील बातमीदार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा ‘भास्कर भूषण अवॉर्ड’ जाहीर झाला असून २८ मे रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळी-गोवा येथील रवींद्र भवन नाट्यगृह येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. चार दिवसांपूर्वीचा त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार…

Read More

भाजपने कोणाला तिकीट द्यायची हा पक्षाचा प्रश्न

घोषणाबाज, टामटुम मंत्र्यांची बाजू घेताना राजन पोकळे, अशोक दळवी यांनी भान राखावे;प्रवक्ते संजू परब यांनी दिले प्रत्युत्तर ⚡सावंतवाडी ता.१२-: राजन तेली हे सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विकासकामांसाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे वक्तव्य करण्यापूर्वी याच भान केसरकर समर्थक माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी ठेवावं. फुकटची वायफळ बडबड…

Read More

बिबट्याने मारली अंगावर उडी

शेतकरी जखमी;चौकुळ येथील धक्कादायक घटना आंबोली,ता.१२: चौकुळ येथील रामचंद्र उर्फ भाऊ जाधव यांच्यावर घराच्या मागे ५० मीटरवर म्हैशी बघायला गेले असताना बिबट्या वाघाने उडी मारली त्यामुळे भाऊ जाधव यांनी उडी मारल्याने डोक्याला जखम झाली. यानंतर आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला.ही घटना काल मंगळवारी रात्री ९ वाजता घडली. चौकुळ येथील रामचंद्र प्रकाश जाधव उर्फ भाऊ जाधव…

Read More

मालवणात २२ व २३ एप्रिलला राज्यस्तरीय चर्चासत्र

मालवण, दि प्रतिनिधीजनवादी साहित्य संस्कृती चळवळ आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने २२ व २३ एप्रिल रोजी मालवण येथे दोन दिवसीय राज्यस्तरिय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात मराठी साहित्यातील अनागर (ग्रामीण) साहित्य, दलित- आदिवासी साहित्य, मुस्लिम साहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि महानगरी साहित्य…

Read More

ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धेत रेवतळे शाळेचा १००%निकाल

मालवण दि प्रतिनिधीऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद शाळा रेवतळे मालवणचा निकाल १००% लागला असून इयत्ता चौथी मधील कु लेईशा नारायण पराडकर हिने ८६ गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले या परीक्षेत श्रीवर्धन संदीप पारकर (इयत्ता तिसरी , ८e गुण), अवि अमर वाघमारे (इयत्ता दुसरी ,…

Read More

सावंतवाडी पंचायत समितीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या आमदारनिधीतून संगणक प्रदान

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीमधून प्रशासनाचा कारभार प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी पाच संगणक व पाच प्रिंटर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री अशोक दळवी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी गजानन नाटेकर, माजी पंचायत समिती सदस्य…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रवासातील यशात अध्यात्माचे योगदान

पत्नी सौ.सुहासी चव्हाण यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधीजीवनात यशस्वी होण्यासाठी कुलदेवतेचा व ग्रामदैवतेचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो. कुठल्याही क्षेत्रात प्रगती करत असताना अध्यात्म हे खुप गरजेचे आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या यशस्वी राजकीय प्रवासात देखील अध्यात्मचे योगदान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या सौभाग्यवती सौ. सुहासी रवींद्र चव्हाण यांनी केले.बांद्याचे माजी सरपंच…

Read More
You cannot copy content of this page