Headlines

महत्त्वाच्या गुन्ह्यांबाबत भित्तीचित्रांच्या माध्यमातून केलेले प्रबोधन आदर्शवत

पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांनी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे केले कौतुक वेंगुर्ले (प्रतिनिधी)-वेंगुर्ले पोलीस स्टेशन प्रमाणे पोलीस स्टेशनची स्वच्छता, निगा, प्रत्येक विभागाचे कक्ष चोख ठेवण्यासाठी येथील पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. पोलीस स्थानकांत येणाऱ्या नागरीकांना महत्त्वाच्या गुन्ह्याबाबत कोणती खबरदारी घ्यावी. याचे भित्तीचित्राच्या माध्यमातून केलेले प्रबोधनाचे काम हे आदर्शवत आहे. अशी…

Read More

इन्सुली कोनवाडा ते गावठाण मार्गावरील पुल व रस्त्याचे भूमिपूजन

⚡बांदा ता.२८-: जिल्हा वार्षिक नियोजन मधुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या इन्सुली कोनवाडा ते गावठाण मार्गावरील पुल व रस्त्याचे भूमिपूजन ठाकरे गटाचे इन्सुली शाखा प्रमुख उल्लास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गावरील हे महत्वाचे पुल असुन गेली कित्येक वर्षे नादुरुस्त होते. या पुलाचे काम सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ठाकरे…

Read More

सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद…

सुभाष चव्हाण;धामापूर ग्रामपंचायतला माझे सर्वतोपरी सहकार्य राहिल… मालवण दि (प्रतिनिधी) : आपल्या धामापूर गावची ख्याती जगभर पसरलेली आहे. हा नावलौकिक कायम राखण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊन कार्य करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. आपल्या गावच्या विद्यमान सरपंच मानसी परब आणि त्यांचे सहकारी सदस्य यांचा पहिल्या दिवसापासून कामाचा धडाका आणि सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे….

Read More

प्राथमिक आरोग्य केंद्र नको बालवाडी सुरु करा…

लाखे डोंबारी समाज्याची मागणी; न.पा. प्रशासनाचे वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील लाखे वस्ती मधील सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून त्या ठिकाणी बालवाडी सुरू करण्यास अन्यथा मिळावी अशी मागणी लाखे डोंबारी समाजाच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.समाजाच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच मुख्याधिकारी यांच्याकडे सादर केले आहे….

Read More

कोकणात पर्यटन वाढीसाठी जल वाहतुकीला प्राधान्य हवे

मोहन केळुसकर;लोकप्रतिनिधींनी संघटित प्रयत्न करावेत.. ⚡कणकवली ता.२८-: कोकणाला लाभलेल्या ७२० कि. मी. समुद्र किनार्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हायचा असेल तर मुंबई गोवा बोट वाहतूक तात्काळ सुरू व्हायला हवी. तसेच कोकणातील खाड्यांमध्ये अंतर्गत जल वाहतूकीचा प्राधान्याने निर्णय व्हायला हवा. त्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून संघटितरित्या प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर…

Read More

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांना आदर्श नगरसेवक लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित

⚡कुडाळ ता.२८-: कुडाळ येथे दैनिक नवभारत दैनिक नवराष्ट्र पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता त्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांना आदर्श नगरसेवक लोकप्रतिनिधि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार ब्रिगेड़ीअर सुधीर सावंत यांच्या हस्ते अबिदजी नाईक यांना पुरस्कार देण्यात आला त्यावेळी व्यस्पिठावर कुडाळ नगराध्यक्षा आफरीन करोल, उपजिल्हाधिकारी सोनावाने,…

Read More

आदर्श शिक्षक सेवा पुरस्कारने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान

⚡ओरोस ता २८-: कर्नाटक राज्यातील माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे शिक्षक प्रकाश कानूरकर यांचा’आदर्श शिक्षक सेवा पुरस्कार ‘देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, म्हैसूरी फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे..हरमल गोवा येथे 26 मार्च 2023 रोजी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा…

Read More

प्रा रमाकांत गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक गौरव पुरस्कार प्रदान

बांदा/प्रतिनिधीगोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राध्यापक रमाकांत सीताराम गावडे यांना हरमल-गोवा येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, बेळगावचे खासदार अमरसिंग पाटील, अरविंद घट्टी, गुजरातच्या कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष…

Read More

अपडेट असलेला शिक्षक विद्यार्थ्यांचे समाधान करू शकतो

माजी मुख्याध्यापक बी एन तेली बांदा/प्रतिनिधीशिक्षकाने आताच्या काळात स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे तरच आजच्या विद्यार्थ्यांचे समाधान तुम्ही करू शकाल. नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षक व शिक्षण संस्थांनी समाजाभिमुख होऊन आधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक बी. एन. तेली यांनी येथे केले.धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या शिक्षण संस्थेचा पुरस्कार वितरण…

Read More

शुद्ध पाणी देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबध्द-:प्रशासक प्रजित नायर

⚡ओरोस ता २८-: पाणी म्हणजे जीवन आहे, म्हणुनच मानवी जीवनात स्वच्छ व शुध्द पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. शुध्द व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. जिल्हावासियांना शुध्द पाणी पुरवठा करणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी असुन त्या करीता जिल्हा परिषद कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page