कुठल्याही परिस्थितीत बाजार हलवू देणार नाही
ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा;आपलं अपयश लपविण्यासाठी केसरकर यांची खटपट असल्याचा केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.२९-: आठवडा बाजार प्रश्न गंभीर नसताना सुद्धा केसरकर हे उगाच बाजार हलविण्याचा निर्णय घेऊन कुठे तरी आपल अपयश लपवण्यासाठी खटपट करीत असल्याची टिका ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली. दरम्यान सध्याच्या ठिकाणी सुरू असेलेला आठवडा बाजार…
