जनतेच्या सहकार्यानेच पोलिसांचे काम सुलभ
डी वाय एस पी विनोद कांबळे वैभववाडी संजय शेळके :जनतेच्या सहकार्यामुळेच पोलीस खात्याचे काम अधिक सुलभ होते. आपत्तीच्या काळात जनतेने प्रशासनाला असेच सहकार्य करत राहावे. करुळ सह्याद्री रक्षक व ग्रामरक्षक दलाचे काम कौतुकास्पद आहे. भविष्यात या दलाची दखल निश्चित प्रशासन घेईल असे प्रतिपादन कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले.करुळ ग्रामपंचायत सभागृहात सह्याद्री रक्षक…
