आंबोलीत तलाठी कार्यालय पावसाळ्यापूर्वी सुरू करावे
आंबोली,७: सुस्त प्रशासनाचा बेशिस्त कारभारामुळे आंबोलीत तलाठी कार्यालयासाठी लाखो रुपये शासन खर्च करून देखील तलाठी कार्यलय नाही.महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार,प्रांत यांनी आंबोलीत पाऊस सुरू होण्याआधी तलाठी कार्यलय सुरू करावे.अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांसाह उपोषणाला बसण्याचा इशारा अनिल चव्हाण यांनी दिला आहे. आंबोलीत तलाठी कार्यालय हे गळक्या आणि नादुरुस्त इमारतीत सुरू असुन…
