Headlines

नाभिक समाज युवा तालुकाध्यक्षपदी संदीप लाड यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.०४-: नाभिक समाज युवा तालुकाध्यक्ष पदी कोळंब येथील संदीप लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय चव्हाण, प्रांत सरचिटणीस राजन पवार यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. संतसेना नगर श्रीदेवी भैरवी मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात श्री. लाड यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राज्य संघटक विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगदीश…

Read More

मालवण रेवतळे, धुरीवाडा येथील ११ केव्ही वीजवाहिनी होणार भूमिगत

⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील रेवतळे, धुरीवाडा येथील ११ केव्ही विद्युत लाईनवरील वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी सदर ११ केव्ही वीज वाहिनी भूमिगत करण्यासाठी सिंधुरत्न योजनेमधून २० लाख रु. मंजूर करून घेतले आहेत. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या सुटण्यास मदत होणार असून लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे….

Read More

मेढा कोथेवाडा येथील विद्युत कामांसाठी ३ लाखाचा निधी मंजूर

⚡मालवण ता.०४-:आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार सिंधुरत्न योजनेमधून मालवण शहरातील मेढा कोथेवाडा येथील विद्युत पोल शिफ्ट करणे, थ्रीफेज लाईन ओढणे व स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी ३ लाख रु. मंजूर करण्यात आले आहे. सदर काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून येथील वीज समस्या मार्गी लागणार आहे. माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी या कामाची मागणी…

Read More

भाजपाच्या सरपंचांची उद्या सावंतवाडीत बैठक…

जिल्हाध्यक्ष राजन तेली करणार मार्गदर्शन; प्रलंबित विकास कामावर होणार चर्चा ⚡सावंतवाडी ता.०४-: तालुक्यातील भाजपा सरपंचांची उद्या श्रीराम वाचन मंदिर येथे सकाळी दहा वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील प्रलंबित विकास कामाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या अध्यक्षतेखालील पार पडणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री….

Read More

विद्युत वाहिनीचा शॉक लागून एकाचे निधन

नारळ काढत असताना पिटढवळ नदी नजिक घडली घटना ओरोस ता ४सिंधुदुर्गनगरी मधील ख्रिश्चनवाडी येथील फीलिप फ्रान्सिस परेरा (वय ५३) यांचा आज झाडावरील नारळ काढत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला. सकाळी ९ वाजता ही दुर्दैवी घटना पिटढवळ नदी नजिक घडली. पिटढवळ नदी नजिक असलेल्या स्वतःच्या माडाच्या झाडावरील नारळ काढत असताना हा अपघात झाला. माडाच्या…

Read More

कबुलायतदार प्रश्न मिटल्याने स्थानिकांना होणार फायदा

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले मत सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित आंबोली-गेळे-चौकुळ कबुलायतदार प्रश्न अखेर सुटला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रश्नास मान्यता मिळाली. आता याचा आंबोली- गेळेतील लोकांना फायदा होणार आहे. या साठी सातत्याने पाठ पुरवठा करणारे करणारे स्थानिक आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. ते…

Read More

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

ओरोस ता.०४-: राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने 4 जुलै, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर देशव्यापी मागणी दिनाच्या अनुषंगाने दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत जुनी पेन्शन योजना सत्वर लागु व्हावी, पी एफ आर डी ए कायदा रद्द करावा, आठव्‍या वेतन आयोगाचे गठन करा, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्‍या सेवा नियमीत करा यांसह इतर सर्व प्रलंबित मागण्या संदर्भात घोषणा देऊन…

Read More

युतीच्या माध्यमातून आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वाटले पेढे : पर्यटन वाढीला मिळणार चालना ⚡आंबोली ता.०४-: आंबोली गेळे कबुलायतदार गावकर प्रश्न मार्गी लागल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तेथील ग्रामस्थांसह आंबोली येथील श्रीदेवी माऊलीला पेढे ठेवून आनंद साजरा केला. यावेळी राज्यातील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी…

Read More

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या बी ए एम एस पदवी दीक्षांत समारंभात 40 जणांना प्रदान

⚡सावंतवाडी ता.०४-: येथे बी ए एम एस दीक्षांत समारंभातडॉ यश पवार यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करतानामहाराष्ट्र राज्याचे आयुष मंत्रालयाचे संचालकरामन धुंगराळेकर सोबतपंकज विश्वकर्मा, ऍड दिलीप नार्वेकर, विकासभाई सावंत, रमेश पै,डॉ अभिजित चितारी,डॉ. मिलिंद खानोलकर, बाळासाहेब बोर्डेकर रमेश बोंद्रे रमेश पै गुरु मठकर आदी छाया सरफराज दुर्वेश सावंतवाडी प्रतिनिधी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या अमरे बँचचा…

Read More

वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी…

डी.पी. तानवडे ;कणकवली नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण ⚡कणकवली ता.०४-: वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात त्यामुळे वृक्षांची लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक झाड लावून ते जगवावे वृक्षप्रेमींनी नागरिकांना वृक्षाचे महत्त्व वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन डी.पी. तानवडे यांनी केले.शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वाचनलयाचे कार्यवाह हनीफ पीरखान,…

Read More
You cannot copy content of this page