तिलारी धरणातील पाणी अखेर तिलारी नदीत सोडले
नदीकाठावरील लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ⚡दोडामार्ग ता.२२-: तिलारी धरणाचे पाणी अखेर खळग्यातील धरणाच्या सांडव्यावरून पुच्छ कालव्यात सोडण्यात आले. खळग्यातील धरणातून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी धरणाचे चारही दरवाजे उघडून पाण्याला वाट करून देण्यात आली.सुरवातीला धरणातून ४ हजार ५५६ लिटर प्रति सेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे आता तिलारी नदीची पाणी पातळी वाढणार आहे.तिलारी नदीकाठावरील दोडामार्ग…
