कॅन्सर मुक्त गावासाठी जीवनशैलीमध्ये बदल आवश्यक…
डॉ. विनयकुमार आवटे:कणकवली कॉलेज मार्फत हळवल गावात कॅन्सर मुक्त गाव आणि विषमुक्त सेंद्रिय शेती या विषयावर चर्चासत्र संपन्न.. ⚡कणकवली ता.०२-: कॅन्सर होण्यासाठी अन्नपद्धती व जीवनशैली कारणीभूत असते, जर कॅन्सर पासून स्वतःला वाचवायचे असेल तर अन्नपद्धती व जीवनशैलीमध्ये सुधार करणे गरजेचे. असे मत डॉ. विनयकुमार आवटे, आयुष मंत्रालय भारत सरकार सल्लागार यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज,…
