मच्छीमारांचे प्रश्न सुटण्यासाठी कोकणात स्वतंत्र मतदारसंघ हवा…?
गाबीत समाजाचे चंद्रशेखर उपरकर निवडणूक आयोगाकडे करणार मागणी.. ⚡कणकवली ता.२३-: मुंबईसह कोकण किनारपट्टी विभागामध्ये सुमारे 75 विधानसभा मतदार संघ असून येथे मच्छीमार बांधवांना प्रतिनिधित्व मिळत नसल्याने आता किमान 2 मतदारसंघ राखीव ठेवण्यात यावेत अशी मागणी गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर हे निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. गेली अनेक वर्षे मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारी करणाऱ्या गाबीत…
