वाचन हे सांगून होत नाही तर रक्तात भिनाव लागत…
शेखर सामंत: अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन… ⚡सावंतवाडी ता.०१-: राजकारणापेक्षा समाजकारणात रस असणारे राजकारणी कमी दिसतात. अर्चना घारे या त्यातील एक आहेत. लोकांमध्ये त्या असतात त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांच्या बोलण्यातून राजकारणातून लुप्त होत चाललेला सुसंस्कृतपणा दिसतो. वाचन हे सांगून होत नाही ते रक्तात भिनाव लागत असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शेखर…
