दर्जात्मक पाणी पुरवठा झाल्यास पाणीपट्टी वसुलीला मदत…
उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर.. सिंधुदुर्गनगरी ता ५ग्रामपंचायतीनी शुध्द शाश्वत पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. पाण्याचा दर्जा ग्रामपंचायतीनी राखल्यास ग्रामस्थ पाण्याचा वापर करुन १०० टक्के पाणीपट्टी हि भरणा होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले. जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता यांच्या माध्यमातुन जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता…
