आंबोली आरोग्य केंद्रात औषध गोळ्या इंजेक्शन चा तुटवडा…
आंबोली,ता.२८: येथील आरोग्य केंद्रात औषधे गोळ्या इंजेक्शन चा तुटवडा असून जिल्ह्यातच पुरवठा उपलब्ध नसल्याने आरोग्य व्यवस्थेची हेळसांड झाली आहे. गतिमान सरकार म्हणून सध्या अतिशय वाईट अवस्था ही आरोग्य केंद्रांची असल्याने सामान्य रुग्णांची परवड या सरकार मुळे होत आहे. शिंदे-भाजप सरकार हे बोलघेवडे सरकार असल्याची टीका शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट)केली आहे. सध्या सरकार चा खेळ झाल्यामुळे…
