मालवणात उद्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन…
⚡मालवण ता.२९-: भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी मोहिम दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यापर्यंत विहीत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध योजनांबद्दल जनजागृती करणे, सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी…
