जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठीच गाव चलो अभियान…
प्रभाकर सावंत: केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्यांच्या देखील समस्या दूर करणार.. सावंतवाडी ता.०८-:* मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच गाव चलो अभियान हा उपक्रम सुरू केला आहे. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना योजनेचा लाभ मिळतो की नाही, त्या समस्या जाणून घेण्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सावंतवाडी येथे…
