मुंबई गुजरातला पळवून नेण्याचा मोदी शहाचा डाव…
विनायक राऊत, जोपर्यंत शिवसैनिक सोबत तोपर्यंत हे शक्य नाही.. ⚡सावंतवाडी ता.२८-:महाराष्ट्राची अस्मिता असलेली मराठी माणसाची मुंबई गुजरातला पळवून येण्याचा डाव मोदी आणि शहा कंपनीचा आहे,मात्र जोपर्यंत शिवसैनिक आमच्यासोबत आहेत तोपर्यंत हा त्यांचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी मांडखोल येथे व्यक्त केला.माडखोल येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत…
