विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करतायत…
चंद्रकांत जाधव:विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते असे बदल वक्तव्य करत आहेत.. ⚡सावंतवाडी ता.३०-: बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यायला 34 वर्ष लावणारे काँग्रेस आणि त्यांच्या सोबत असणारे मित्रपक्ष देशाचे पंतप्रधान संविधान बदलणार असे सांगत आहे. मात्र त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपाचे अनुसूचित जाती…
