पैसे वाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पुढार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…

बबन साळगावकर: पैसे वाटत असताना निवडणूक आयोगाची अधिकारी पोलीस यंत्रणा काय करत होती..? ⚡सावंतवाडी ता.१५-: लोकसभा निवडणूकीत सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटले हे उघड सत्य आहे, तशा प्रकारच्या व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत, त्यामुळे पैसे वाटणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान सात मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची…

Read More

लोरे नं 1 येथील अपघातात दोघे जखमी…

⚡कणकवली ता.१४-: गोव्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारला लोरे नं. १ येथील एका वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार व त्यांच्या मागे बसलेली महिला जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास झाला. सोलापूर येथील काही मित्रांचा ग्रुप आपल्या ताब्यातील कार घेऊन गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून मंगळवारी परत…

Read More

वागदे येथील युवकाचा आकस्मिक मृत्यू…

⚡कणकवली ता.१४-: वागदे-गावठणवाडी येथील विजय लहू गावडे (५८) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी २.१० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर विश्वनाथ लहू गावडे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.विजय गावडे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वागदे ग्रामपंचायत समोरील महामार्ग ओलांडून आपल्या घरी जात असताना चक्कर येऊन खाली पडले होते. त्यांना ग्रामस्थांनी व…

Read More

खारेपाटण येथील तरुण बेपत्ता…

⚡कणकवली ता.१४-: खारेपाटण संभाजीनगर येथील अमोल अनंत गुरव (४०) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांची आई अनिता अनंत गुरव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अमोल गुरव हे १३ मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नी समवेत स्वतःच्या रिक्षेने बाजारात गेले होते. मात्र, रिक्षामध्येच बंद पडल्याने अमोल गुरव यांनी रिक्षा खारेपाटण मच्छीमार्केट येथे…

Read More

वायरी येथे अज्ञातांकडून कारची तोडफोड…

⚡मालवण ता.१४-:मालवण वायरी मोरेश्वर वाडी येथील विठ्ठल विश्वनाथ मालंडकर यांच्या मालकीच्या मारुती ओमनी कारची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत मालंडकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल मलंडकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आपल्या मालिकीची मारुती ओमनी कार (क्र. एमएच ०७ एच…

Read More

वेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये पोहण्यासाठी उतरलेला मोरगाव येथील १६ वर्षीय मुलगा बुडाला…

⚡वेंगुर्ले ता.१४-: वेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर आज मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला असून त्याच्या सोबत असलेला दुसरा मुलगा सुदैवाने खाडीत असलेल्या मच्छिमारामुळे बचावला आहे. तळवडा येथे आपल्या मामाकडे हा मुलगा आला होता….

Read More

बाहेरचावाडा, येथील रस्त्याची पावसापूर्वी दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन…

झरिना शेख: २८ जणांचे प्रशासनाला निवेदन सादर… ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी शहरातील बुराणगल्ली बाहेरचा वाडा या भागातील रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा आचारसंहितेनंतर या भागातील नागरिकांसह आंदोलनाचा इशारा झरीना शेख यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन नागरिकांच्या वतीने देण्यात आले होते व महाराष्ट्र दिन एक मे रोजी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला…

Read More

आंतरराष्ट्रीय ग्लोलिटर प्रकल्पाचे सिंधुदुर्गातील पहिले जागरूकता अभियान देवगड येथे संपन्न…

⚡देवगड ता.१४-: समुद्रात मासेमारी करताना अथवा जलवाहतुकीदरम्यान प्लास्टिकच्या बाटल्या,पिशव्या असे अनेक घटक पाण्यात टाकले जातात. काही वेळा नौकांमधून तेल (ऑईल) गळतीही होत असते. ऑईल गळतीमुळे पाण्यावर तवंग निर्माण होतो व त्या भागातील माशांना ऑक्सिजन मिळत नाही. त्याचा परिणाम मत्स्य उत्पत्तीवर होतो. एका सर्व्हेनुसार समुद्रातील जलप्राण्यांच्या पोटात प्लास्टिकचे घटक आढळून आले आहेत. ही बाब गंभीर आहे….

Read More

राजकीय पक्षांकडून सामाजिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष…

बाबासाहेब नदाफ यांनी व्यक्त केली खंत ः गोपुरी आश्रमात व्यक्तिमत्व विकासाचे शिबीर.. ⚡कणकवली ता.१४- : राष्ट्र सेवा दलातर्फे विद्यार्थ्यांसाठी वर्षाला देशभरात विविध ठिकाणी 100 हून अधिक व्यक्तिमत्व शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणला जातो. शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिकवाद, राष्ट्रवाद यासह समाजहिताचे संस्कार रुजवले जात आहेत….

Read More

सिंपन प्रतिष्ठानचे कार्य वाखाण्याजोगे…

प्रा. सोमनाथ कदम यांचे प्रतिपादन : कणकवलीत सिंपनचा पुरस्कार प्रदान सोहळा.. ⚡कणकवली ता.१४-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार व विचार युवा पिढीने आत्मसात केले पाहिजेत. डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांचे युवा पिढीने वाचन केले पाहिजे. सिंपन प्रतिष्ठानचे कार्य वाखाण्याजोगे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर संघटनांनी घेतला पाहिजे. सामाजिक…

Read More
You cannot copy content of this page