परजिल्ह्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू…

⚡कणकवली ता.१३-: मूळ गोंदिया व सध्या शहरातील बिजलीनगर येथे वास्तव्यास असलेल्या मुरली नत्थू दुधपाच (37) या कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. मुरली रविवारी रात्री 9 वा. सुमारास येथील शिवाजी महाराज चोकातून मराठा मंडळ हॉलकडे जाणार्‍या रस्त्यानजीक पडलेल्या स्थितीत होता. शरीराची हालचाल होत नसल्याने नागरिकांनी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा…

Read More

शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल…

⚡कणकवली ता.१३-: शिवडाव धरणाचे सोडलेले पाणी 12 दिवसांनी, सोमवारी कणकवलीतील गडनदी पात्रात दाखल झाले. नदीपात्र कोरडे पडल्याने शनिवारी कणकवली शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. मात्र, धरणाचे पाणी पोहोचल्याने कणकवलीकरांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.कणकवलीला पाणीपुरवठा करणार्‍या गडनदी पात्रातील करकीााी कोंड येथील पाणीसाठा आटल्याने नगरपंचायतीतर्फे जवळपास 20 दिवसांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करून शिवडाव धरणााो पाणी गडनदी…

Read More

शिरवलमधील हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता…

कणकवली : शिरवल-टेंबवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे सुरु असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह मंगळवार 14 मे रोजी सांगता होणार आहे. पारायण व हरिनामामुळे टेंबवाडी परिसरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात भक्तमंडळी विठ्ठल नामाचा गजर करीत आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार 7 मे रोजी ह.भ.प. काशिनाथ…

Read More

कोकण पदवीधर मतदार संघातून वैभव खेडेकर यांना उमेदवारी द्यावी…

गणेश वाईरकर: अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून बेकारीचा प्रश्न मनसे कडून नक्कीच सोडवला जाईल.. ⚡मालवण ता.१३-:कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि. १० जून रोजी होणार आहे. या मतदार संघातून मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र सैनिकांमधून होत आहे. याबाबत मनसेचे सर्व पदाधिकारी आणि मनसैनिक मनसेचे अध्यक्ष राज…

Read More

बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच…

मोटारीची छोट्या टेम्पोला बसली धडक:वाहतूक कोंडीमुळे अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप.. ⚡बांदा ता.१२-: मुंबई गोवा महामार्गवर बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सायंकाळी मोटारीची छोट्या टेम्पोला धडक बसली. वाहतूक कोंडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याठिकाणी पुलाचे काम सुरु असल्याने दररोज अपघात होत आहेत. सुट्टीचा हंगाम असल्याने दररोज वाहनांची वर्दळ वाढत…

Read More

अरविंद सावंत विजयाची हॅट्रिक करणार…

मुंबई प्रचारात सतीश सावंत यांचा सहभाग.. कणकवली ता.१३-: देशभरामध्ये मोदीविरोधी लाट स्पष्टपणे दिसू लागली आहे. मुंबई शहरांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सहा ही जागा निश्चितपणे निवडून येणार असून दक्षिण मुंबई मतदार संघातून लोकसभेसाठी पुन्हा एकदा अरविंद सावंत हे खासदार पदाची हॅट्रिक करतील, असा दावा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे. मुंबईमध्ये २० मे…

Read More

मालवणात उद्या जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा…

⚡मालवण ता.१३-:अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि. १४ मे रोजी सायंकाळी ६ वा. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात होणार आहे. यावर्षी अष्टपैलू कलानिकेतन संस्थेतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार मालवणच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री…

Read More

नगरपंचायत कचरा प्रश्नी भाजपा आक्रमक…

दोन दिवसात कचरा उचलला जाईल: मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दिले आश्वासन.. ⚡देवगड ता.१३-: देवगड जामसंडे नगरपंचायत कचरा व्यवस्थापणामुळे नेहमीचं चर्चेत राहिली आहे .नगरपंचायत होऊन सात वर्षे पूर्ण झाली मात्र अद्यापही कायमस्वरूपी कचऱ्याचे व्यवस्थापन नगरपंचायत करू शकली नाही. नगरपंचायतीच्या कचरा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करता करता मागील सत्ताधारी व विद्यमान सत्ताधारी यांच्या नाकीनऊ आलेले दिसत आहेत….

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ३००० कोटीं ठेवींचा टप्पा केला पार…

मनीष दळवी: महिलांच्या हाताला काम देण्यासाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना आणू.. ⚡ सिंधुदुर्गनगरी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या ३८ वर्षात २२६० कोटी ठेवी होत्या व गेल्या सव्वा दोन वर्षात ७४० कोटी ठेवींची ऐतिहासिक वाढ करून ३००० कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे. या जिल्हा बँकेने जिल्हावाशीय ग्राहकांच्या मनात एक भक्कम विश्वास निर्माण केला आहे. बँकेच्या…

Read More

प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत करावी…

रुपेश राऊळ:बंद अवस्थेत असलेल्या टाॅवरची देखभाल दुरुस्ती करून ते सुरू केले पाहिजे… ⚡सावंतवाडी ता.१३-: बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे, त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी…

Read More
You cannot copy content of this page