स्वराज्य निष्ठा, धर्म निष्ठा आताच्या पिढीने आत्मसात करून विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज…
अनंत भाटे:नट वाचनालय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी.. ⚡बांदा ता.१४-: छत्रपती संभाजी महाराज हे शूर योद्धा तर होतेच, परंतु ते उत्कृष्ट शासक व अभ्यासू होते. त्यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत स्वराज्याचा दहापटीने विस्तार केला होता. त्यांची स्वराज्य निष्ठा, धर्म निष्ठा आताच्या पिढीने आत्मसात करून त्यांच्या विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे असे…
