पर्यावरण संतुलनासाठी जंगली झाडे जोपासली पाहिजेत…
सुधीर गोसावी:मालवणात झाडे भेट उपक्रम संपन्न.. मालवण (प्रतिनिधी) आज वाढत्या तापमान वाढीचा धोका लक्षात घेता झाडे लावणे आणि ती जगवणे महत्वाचे बनले आहे. पर्यावरण संतुलनात जंगली झाडे हि पडद्यामागची कलाकार असतात. याच जंगली झाडांची आज मोठी गरज आहे. पूर्वीच्या पिढीने जंगली झाडे जोपासून ठेवली. मात्र आजच्या पिढीला जंगली झाडांची माहिती व त्यांचे महत्व माहित नाही….
