पर्यावरण संतुलनासाठी जंगली झाडे जोपासली पाहिजेत…

सुधीर गोसावी:मालवणात झाडे भेट उपक्रम संपन्न.. मालवण (प्रतिनिधी) आज वाढत्या तापमान वाढीचा धोका लक्षात घेता झाडे लावणे आणि ती जगवणे महत्वाचे बनले आहे. पर्यावरण संतुलनात जंगली झाडे हि पडद्यामागची कलाकार असतात. याच जंगली झाडांची आज मोठी गरज आहे. पूर्वीच्या पिढीने जंगली झाडे जोपासून ठेवली. मात्र आजच्या पिढीला जंगली झाडांची माहिती व त्यांचे महत्व माहित नाही….

Read More

मालवणात शिवचरित्रावर आधारित पुस्तकांच्या प्रदर्शनास प्रतिसाद…

⚡मालवण ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने मालवण येथील नगर वाचन मंदिराच्या वाचन कक्षामध्ये शिवरायांच्या चरित्रावर आधारित विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनास शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे नियमित वाचक यशराज मोरे व मयुरेश सारंग यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून आणि शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. या…

Read More

पोलवरून शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची अशोक सावंत यांनी भेट घेतली विचारपूस…

⚡सावंतवाडी ता.०७-: महावितरणचा अजब कारभार सुरू आहे. काल बांद्यात व आज सावंतवाडीत पोलवरून शॉक लागून पडल्याने कर्मचारी गंभीर झाले आहेत. जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. आजवर ९ मुलं मयत पावलीत. अनेक जण अपघात होऊन घरी बसलेत. त्यामुळे उगाच अती करू नका, उद्रेक…

Read More

महावितरण अभियंतांची तात्काळ बदली करा…

देव्या सुर्याजीं:पालकमंत्र्यांकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महावितरण अभियंता विनोद पाटील यांच्याबद्दल वीज वितरण ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वित्त व मानवी हानी होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार महावितरणचे स्थानिक अधिकारी आहेत‌. विनोद पाटील यांच्या बेजबाबदार पणामुळे व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे आजवर अनेक मनुष्य बळी, प्राण्यांचे बळी गेले आहेत. आजही महावितरणच्या कर्मचाऱ्यांला…

Read More

मोदींच्या शपथविधी समारंभाला भाजपा जिल्हाध्यक्ष निमंत्रित…

⚡ओरोस ता.०७-:मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत असून मा.नरेंद्रभाई मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा रविवार दिनांक 09 जून रोजी दिल्ली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी देशातील सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष यांना विशेष निमंत्रित केलेले आहे. भाजपचे प्रदेश पदाधिकारी,सर्व खासदार आणि आमदार हे सुद्धा सदर सोहळ्याला निमंत्रित आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

Read More

कोलगावात ट्रक झाडाला आढळला…

नियंत्रण सुटल: चालकाला किरकोळ दुखापत.. ⚡सावंतवाडी ता.०७-: ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने साईडला असलेला झाडाला आढळून झालेल्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.ही घटना कोलगाव परिसरात घडली आहे. दरम्यान या अपघातात ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली असून मात्र ट्रकचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.

Read More

मडूरे दशक्रोशीसाठी सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेची शनिवारी विभागीय बैठक…

⚡बांदा ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून वीज महावितरणबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. गेले काही दिवस जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन जिल्हावासियांना झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांना देखील याचा फटका बसून चार चार दिवस गावे अंधारात होती. वीज वितरणाच्या अनागोंदी कारभाराला चपराक द्यायची असेल तर…

Read More

रोणापाल आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन…

रोणापाल येथील कृष्णा गावडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन.. ⚡बांदा ता.०७-: रोणापाल येथील युवा चित्रकार कृष्णा गावडे यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन रोणापाल आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोणापाल सरपंच योगिता केणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा गावडे यांच्या कलेचे कौतुक केले.     यावेळी ज्येष्ठ पत्रकार ममता चिटणीस, रोणापाल माजी सरपंच सुरेश…

Read More

अखेर ‘ती’ धोकादायक झाड तोडली…

सामाजिक बांधिलकीनी वेधले होते लक्ष; वनविभाग व प्रांतधिकाऱ्यांचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरासह झाराप हायवे इन्सुली मेंट, मळगाव मेट येथील रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाड तात्काळ तोडण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक बांधिलकीच्या वतीने प्रांताधिकारी व वनविभाग यांचं निवेदन देऊन लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन वनविभाग व प्रांतधिकाऱ्यांनी तात्काळ ती धोकादायक झाड…

Read More

प्रभाग २ मिळालेलं यश हे बाबू कुडतरकर यांच्यामुळे नसून हे सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेच…

निशू तोरसकर यांचा पलटवार:एकट्याने श्रेय घेऊन घटकपक्षातील कार्यकर्त्यांची नाराजीचा सूर ओढवून घेऊ नये.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातून महायुतीचे उमेदवार नारायण राणें यांना सर्वाधिक मताध्यकीय हे दोन नंबर प्रभागात मिळाले त्याचे श्रेय हे निव्वळ शिंदे गटाचे अथवा बाबू कुडतरकर यांचे नसून हे यश प्रचारात सामील झालेल्या महायुतीतील सर्व घटकपक्षातील कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. असा पलटवर भाजपाचे…

Read More
You cannot copy content of this page