गाव तिथे उद्योजक, ग्राम उद्योग क्रांतीचा संकल्प …
रविंद्र माणगावे:राज्यातील ३६ जिल्ह्यांत ३६ हजार उद्योजक घडवणार,३८ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा उत्साहात संपन्न.. ⚡देवगड ता.३१-:महाराष्ट्रात यापूर्वी हरित क्रांती झाली, त्यानंतर धवल क्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. आता शैक्षणिक क्रांतीनंतर ग्राम उद्योग क्रांतीची सुरुवात झाली आहे. या क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ‘गाव तिथे उद्योजक’ घडविण्याचा संकल्प महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. या संकल्पानुसार…
