वेळापत्रक बदलून पाणी टंचाई दूर होईल का..?
ॲड. निता सावंत-कविटकर :सत्ताधाऱ्यांनी तात्काळ यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा,.. सावंतवाडी : शहरात सध्या सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. केवळ पाण्याचे वेळापत्रक बदलल्याने शहराची पाणीटंचाई दूर होणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला दिलासा देण्याची मागणी…
