Headlines

राधारंग फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०१-: राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने सुशीला गणेश गवाणकर स्मृति जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा निरंजना गवाणकर यांनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये २०००, १५००, १००० स्मृतिचिन्ह, तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जास्तीत…

Read More

माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांची भेट…

⚡सावंतवाडी ता.०१-: माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांंची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भेट घेतली. राजकीय वर्तुळात एकमेकांचे विरोधक असणारी ही व्यक्तिमत्त्व भेटल्यान राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. या भेटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व दोडामार्ग एमआयडीसीबाबत चर्चा झाल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

माझ्या प्रवासात कुडाळ लायन्स क्लबचे मोठे योगदान…

ऍड. संग्राम देसाई:लायन्स फेस्टिव्हलच्या अंतिम दिवशी मान्यवरांचा सत्कार,फेस्टिव्हलच्या अंतिम दिवशी उदंड प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०१-: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य ते चेअरमन या प्रवासात लायन्स क्लब ऑफ कुडाळचे फार मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य अँड संग्राम देसाई यांनी केले. लायन्स फेस्टिवलच्या चौथ्या दिवशी विविध क्षेत्रातील…

Read More

स्वच्छ माझे आंगण अभियानाला आजपासून प्रारंभ…

प्रत्येक कुटुंबाने अभियान प्रभावीपणे राबवावे:मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांचे आवाहन.. सिंधुदुर्गनगरी ता १स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ माझे आंगण अभियान १ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असून प्रत्तेक कुटुंबाने या अभियानात सहभागी होऊन जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

बीएसएनएल मोबाइल टाॅवर बंद असल्याने सोनुर्ली गाव नाॅट रिचेबल…

टाॅवर तात्काळ सुरु करा; उपसपंच गावकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची अधिकाऱ्यांकडे मागणी.. सावंतवाडी ता.०१-: सोनुर्ली व न्हावेली येथील गेल्या पाच दिवसापासून बंद असलेले बीएसएनएल मोबाईल टाॅवर गेल्या पाच दिवसापासून बंद असलेला मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करा अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली. दरम्यान केबल तुटल्याने हा प्रॉब्लेम उद्धवला असून उद्या संबंधित यंत्रणा…

Read More

पाडलोस – केणीवाडा रस्त्याचे काम सुरू..

⚡बांदा ता.०१-: अनेक वर्षे डांबरीकरण करण्याची मागणी असलेल्या पाडलोस – केणीवाडा येथील अंतर्गत रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात झाली. माजी आमदार राजन तेली यांच्या विशेष प्रयत्नातून सदर काम मार्गी लागल्याचे शिवसेना (ठाकरे) पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल यांनी सांगितले.पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर यांच्या हस्ते पाडलोस – केणीवाडा अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख राजू…

Read More

शिरोडा नाका परिसरात दोन दुचाकीत भीषण अपघात…

एकजण गंभीर जख्मी; पोलीस घटनास्थळी दाखल ⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी शिरोडा नाक्याजवळ दोन दुचाकी मद्ये भीषण अपघात झाला असून, या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून, अधिक तपास करत आहेत.

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे २ जानेवारीपासून शिबीर…!

⚡मालवण ता.३१-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सात दिवसांचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर नांगरभाटवाडी- साळेल येथे दि. २ ते ८ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. या शिबिराचे उदघाटन गुरुवार, दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते…

Read More

पीक विम्याची मुदत वाढवून द्या…

ठाकरे शिवसेनेच्या रियाज खान यांची तहसीलदार पाटील यांच्याकडे मागणी.. बांदा/प्रतिनिधीशेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची अंतिम तारीख १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती. परंतु विमा कंपनीच्या अनेक शर्ती अटी असल्यामुळे तसेच ई सेवा केंद्रावर वारंवार सर्वर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. यामुळे पिक विमा भरण्यासाठी दहा दिवस मुदत शेतकऱ्यांना वाढवून देण्यात यावी…

Read More

बांदा येथील ‘ तो ‘ ध्वज पुन्हा फडकला…

उड्डाण पुलाच्या कामामुळे आला होता काढण्यात.. बांदा ता.३१-: येथील मुंबई-गोवा महामार्गावर गेली कित्येक वर्षे झळकणारा बांदा शहराचे प्रतीक असलेला व उड्डाणपुलाच्या कामामुळे काढण्यात आलेला ध्वज आज सर्वपक्षीय तसेच समस्त बांदावासीय यांनी एकत्र येत पुनर्स्थापित केला. या ध्वजाचे आज सर्वांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.बांदा शहर हे कायमच त्याच्या एकीसाठी जिल्ह्यात आदर्श असून आज पुन्हा एकदा याचे…

Read More
You cannot copy content of this page