खासकीलवाड्यातील क्रिकेट ॲकेडमीमुळे नागरिक त्रस्त…
ॲकेडमी बंद करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी:रस्त्यावर वाहने पार्किंग, गोंगाट व वाहतुकीस अडथळ्यांमुळे रहिवाशांचा संताप .. सावंतवाडी : क्रिकेट ॲकेडमीचा रहीवाशांना होत असलेल्या त्रासाबाबत खासकीलवाडा येथील नागरिकांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे लक्ष वेधले. सुचना देऊन देखील सुधारणा होत नसल्याने आरक्षित जागेवर असणारी ही क्रिकेट ॲकेडमी बंद करण्याची मागणी रहीवाशांनी केली आहे गेल्या काही वर्षांपासून वॉर्डमधील नगरपरिषदेच्या…
