शिष्यवृत्ती परीक्षेत यश म्हणजे भविष्यातील आत्मविश्वासाची भक्कम सुरुवात…
तेजस नलवडे:प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाच्या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ : विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.०३-:सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वकष ज्ञान आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिली यशाची पायरी आहे. या परीक्षेत तुम्ही यशस्वी झालात,की, पुढील प्रत्येक परीक्षेत तुम्ही…
