सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० गावांमध्ये कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात केले मार्गदर्शन…
कणकवली : विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत किर्लोस कृषी विज्ञान केंद्रातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० गावांमध्ये कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना मार्गदर्शन केले. या अभियानात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे, डॉ केशव देसाई, विवेक सावंतभोसले, अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र पालव, सिद्धेश गावकर, झीलू घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर, केंद्रीय…
