इन्सुल गावात फेरीवाल्यांना फिरण्यास अटकाव करावा…
स्थानिकांची सरपंचांकडे निवेदनद्वारे मागणी.. ⚡बांदा ता.०९-: इन्सुली गावात परप्रांतीय फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गावात त्यांची दहशत वाढली आहे. महिलांना अश्लील हावभाव करून दाखविले जातात. भविष्यातील धोका ओळखून फेरीवाल्यांना गावात फिरण्यास अटकाव करावा, अशी मागणी स्थानिकांनी माजी ग्रामपंचायत सदस्यां सौ तपस्वी मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवारी सदरचे निवेदन ग्रामसेवक चव्हाण…
