Headlines

नेतर्डे येथील बीएसएनएल नेटवर्क वर्षभरापासून गायब…

स्थानिक आक्रमक : त्वरीत नेटवर्क सुरू करण्याची माजी सभापती प्रमोद कामत यांची मागणी.. ⚡बांदा ता.०५-:नेतर्डे येथील बीएसएनएलचा टॉवर नेटवर्क अभावी कुचकामी ठरला आहे. गेल्या वर्षभरापासून हा टॉवर असून नसल्यात जमा आहे. नेटवर्क अभावी डिजीटल शिक्षण ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. याबाबत संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. येत्या स्वातंत्र्यदिना पर्यंत नेटवर्क सुरू…

Read More

भडगाव बुद्रुक ग्रा.पं.उपसरपंच पदी शिवसेनेचे राजेंद्र राणे बिनविरोध…

⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंचपदी भडगाव बुद्रुक शिवसेनेचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी नवनिर्वाचित…

Read More

ग्रामीण भागातील रस्ते सुधारा, मनसेची मागणी

मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाची घेतली भेट:निधी नसल्याची अधिकाऱ्यांची खंत.. ⚡कुडाळ ता.०५-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ, मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण भागातील PMGSY, CMGSY प्रस्तावित नवीन रस्ते आणि सबंधीत विभागाच्या जुन्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा केली. ग्रामीण भागातील रस्ते सुधारा अशी…

Read More

प्रधानमंत्री टी.बी मुक्त भारत अभियान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पाच टी.बी रुग्ण दत्तक…!

⚡सावंतवाडी ता.०५-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निकष मित्रा अंतर्गत प्रधानमंत्री टी.बी मुक्त भारत अभियान यशस्वीपणे राबवण्याकरिता या संस्थेकडून पाच टी.बी रुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्ण हा समाजसेवेचा केंद्रबिंदू मानून रुग्णांसाठी दिवस-रात्र सेवा या संस्थेच्या माध्यमातून पुरवली जाते. याच गोष्टीचा आढावा घेऊन आरोग्य विभागाचे ए एम मोरस्कर यांनी सामाजिक बांधिलकी…

Read More

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवणात भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

महिलांसाठी नारळी लढविणे स्पर्धा व रिक्षा रॅलीचे आयोजन.. ⚡मालवण ता.०५-:मालवणात भाजप तर्फे नारळी पौर्णिमा उत्सव विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा, रिक्षा व्यवसायिकांची पर्यटन सांस्कृतिक रॅली, रिक्षा सजावट स्पर्धा, श्रीफळ पूजन व अर्पण तसेच ‘एक राखी लाडक्या देवाभाऊंसाठी’ असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर…

Read More

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे ८ रोजी महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा…!

⚡मालवण ता.०५-:नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्त मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण तर्फे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साथीने दशकपूर्ती सोहळा साजरा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सोन्या चांदीची दागिने, पैठणी,…

Read More

मुंबई कोकण महामार्गाची परिस्थिती वाईट…!

सरकारने चाकरमान्यांसाठी योग्य ते नियोजन करावे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे प्रवीण भोसलेंनी निवेदनद्वारे वेधले लक्ष.. चाकरमान्यांसाठी योग्य ते नियोजन करावे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मुंबई ते कोकण या दोन्ही महामार्गाची परिस्थिती वाईट आहे.रस्त्यावर खड्डे आहेत. अनेक ठिकाणी ब्रिजची काम चालू आहेत, त्यामुळे चतुर्थीपूर्वी चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करावे…

Read More

सरपंच संवाद मोबाईल ऍप लाँच…

जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी करावा डाऊनलोड:मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे आवाहन.. ओरोस ता ५स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन यांसारख्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण भागात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंचांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी “सरपंच संवाद” हे मोबाईल…

Read More

कुडाळच्या नारळी पौर्णिमेच्या रॅलीत एकच रिक्षा ; पोलिसांचे निर्देश…

महाविकास आघाडीला निर्णय मान्य तर महायुतीला निर्णय अमान्य:पोलिसांच्या भूमिकेकडे कुडाळवासीयांचे लक्ष.. कुडाळ  : कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी यावर्षी कुडाळ मधील नारळी पौर्णिमेनिमित्तिने होणाऱ्या रिक्षा मिरवणूक रॅलित दोन्ही गटाने माणसे कितीही आणा पण रॅलीत प्रत्येकी एकच रिक्षा आणा अशा सक्त सूचना महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या. कुडाळ पोलीस निरीक्षकांचा…

Read More

अंबोली ग्रामपंचायतीतर्फे पर्यटन विकासासाठी विशेष स्पर्धा…

⚡आंबोली ता.०५-: लाखो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अंबोली गावात यावर्षी ‘अंबोली मान्सून महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. अंबोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंबोली मान्सून महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या माध्यमातून अंबोलीला एक नवीन ओळख मिळणार आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता श्री. देवी माऊली मंदिर जवळ या महोत्सवाचे उद्घाटन होणार…

Read More
You cannot copy content of this page