Headlines

रेल्वे स्थानक रस्त्यावरील पुलावर अखेर रेलिंगचे काम सुरू…

शिवसेना स्टाईलच्या दणक्यानंतर सा. बां. ला जाग.. ⚡कुडाळ ता.०४-: कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक पुलाला तात्काळ रेलिंग बसविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर पुलावरील रेलिंगचे काम शुक्रवारपासून प्रत्यक्ष सुरू झाले आहे.या पुलावर रेलिंग नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत कुडाळ शहर…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषद च्या ‘नमो उद्यान’ चे लोकार्पण आज…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’ चे लोकार्पण आज शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी खा. नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असणार असून, तसेच आ. दिपक केसरकर, आ. निलेश राणे, आ. ज्ञानेधर म्हात्रे, आ. अनिकेत…

Read More

मोठमोठ्या घोषणा, मात्र विकासकामे ठप्प…

जनतेला ‘अच्छे दिन’ऐवजी ‘बुरे दिन’: परशुराम उपरकर.. ⚡सावंतवाडी ता.०४-: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विकासकामांच्या मोठमोठ्या घोषणा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची देणी प्रलंबित असताना केवळ घोषणा करून विकास साधता येणार नाही, अशी टीका उबाठा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. जिल्ह्यातील विकासकामांसाठी नियोजन…

Read More

मोठमोठ्या घोषणा, मात्र विकासकामे ठप्प…

जनतेला ‘अच्छे दिन’ऐवजी ‘बुरे दिन’: परशुराम उपरकर.. ⚡सावंतवाडी ता.०४-: जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विकासकामांच्या मोठमोठ्या घोषणा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची देणी प्रलंबित असताना केवळ घोषणा करून विकास साधता येणार नाही, अशी टीका उबाठा शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. जिल्ह्यातील विकासकामांसाठी नियोजन…

Read More

कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या पुलावर बॅरिकेटिंगचा अभाव

मनसेचे आंदोलनाचे संकेत:मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.०४-: कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर दोन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बॅरिकेटिंग नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच पुलाच्या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने…

Read More

म्हापणमध्ये रंगली ‘नारळ लढवणे’ची जंगी स्पर्धा…

विशाल परब पुरस्कृत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद;१९२ स्पर्धकांचा सहभाग , विजेत्यांवर बक्षिसांची बरसात.. ⚡वेंगुर्ले ता.०४-: कोकणच्या मातीत रुजलेल्या पारंपरिक खेळाला स्पर्धेचे स्वरूप देत युवा नेतृत्व निकित अशोक राऊळ, गुरुनाथ मडवळ व उत्साही मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे पर्व पहिले’ ही स्पर्धा गुरुवारी म्हापण बाजारपेठ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. भाजप युवा…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत स्वच्छता अभियान प्रभावीपणे…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने दिलेल्या सुचनानुसार स्वच्छता कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गांनजीक, भटवाडी, हॉस्पिटल नाका ते कॅम्प परिसर तसेच अन्य भागात ग्रास कटिंग जलदपणे करण्यात आले आहे. वेंगुर्ला बाजारपेठेतील स्वच्छतेच्या दृष्टीने, तसेच मुख्य स्वच्छतागृहे स्वच्छ राखली जात असून याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त…

Read More

अपेक्षित चार महिन्यांऐवजी दोन महिन्यांतच भातपीक परिपक्व…

रत्नागिरी-८ भात बियाण्याची तातडीने चौकशी करा:योगेश धुरी यांची कृषी विभागाकडे मागणी.. ⚡कुडाळ ता.०४-: माणगाव खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांनी महा ऍग्रो कंपनीचे ‘रत्नागिरी-८’ जातीचे भात बियाणे खरेदी करून लागवड केली आहे. हे पीक साधारण चार महिन्यांत परिपक्व होईल, असे सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात अवघ्या दोन महिन्यांतच भात पीक परिपक्व होण्यास सुरुवात झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या…

Read More

पुरळमध्ये उबाठा सेनेला धक्का; पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री तावडे यांच्यासह पदाधिकारी भाजपमध्ये…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी झाला पक्षप्रवेश.. ⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश येथे पुरळ येथील उबाठा सेनेच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे, संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश पुरळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पुरळ परिसरात उबाठा सेनेला धक्का बसला असून भाजपची संघटनात्मक…

Read More

विभागीय आयुक्त रुबल अगरवालांकडून कलमठ ग्रामपंचायतीचे कौतुक…

एकत्रित घरकुल संकुल प्रकल्प ग्रामविकासाला दिशादर्शक; विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची घेतली माहिती.. ⚡कणकवली ता.०४-: कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कलमठ ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचायतीच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारण्यात आलेल्या निवासी एकत्रित घरकुल संकुलाची पाहणी केली. कलमठ ग्रामपंचायतीने साकारलेला एकत्रित घरकुल संकुल प्रकल्प कौतुकास्पद असून, तो…

Read More
You cannot copy content of this page