हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश…
आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला;मनीष दळवी.. ⚡ओरोस ता.३०-: पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड…
