…म्हणूनच आम.नितेश राणे यांच्याकडून शिवसेनेची बदनामी

विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांचा टोला *⚡कणकवली दि.१२-:* आमदार नितेश राणे हे शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य करत आहेत मात्र याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही. शिवसेना ही एकसंघ असून जिल्हा बँक निवडणूक ही सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी लढणार असून आम.नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकल्या मुळेच ते शिवसेनेची बदनामी करीत असल्याची टीका…

Read More

नांदगाव परीसरातील विज बिलअभावी विज खंडित करु नये;

शिवसेनेची मागणी *⚡कणकवली दि.१२-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव परीसरातील विज बिल अभावी विज पुरवठा खंडित करण्यात येवू नये तसेच विज बिल हप्त्यात घेणेत यावे अशी मागणी नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर व शिवसेना पदाधिकारी यांनी विद्युत अभियंता विज वितरण कंपनी नांदगाव यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोना पाश्र्वभूमीवर सामान्य नागरिक पूर्ण मेटाकुटीला आला आहे . तेव्हा…

Read More

नितेश राणे तुम्ही तुमचे घर सांभाळा, शिवसेनेच्या भानगडीत पडू नका

शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा सल्ला;ही तर दिल्ली भाजपा आशीर्वाद यात्रा *⚡कणकवली दि.१२-:* दोन वेळा निवडणूक गेलेल्या आमदाराची पूरस्थितीवर बोलण्याची मानसिकता नाही.मात्र शिवसेनेवर बोलण्यास वेळ देतो ,ज्या राणे परिवाराने २०१७ साली स्वाभिमान पक्ष काढला आणि २०१९ ला स्वाभिमान भाजपात विसर्जीत केला.सत्तेसाठी स्वतःच्या वडिलांना दिल्लीश्ववरांचे पाय धरावे लागले. आर्थिक तडजोडी करत राज्यसभा मिळविली.त्यामुळे नितेश राणे तुम्ही…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २६ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी तालुक्यात आज २६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

नागपंचमीनिमित्त वेंगुर्ले बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीस दाखल

*⚡वेंगुर्ला ता.१२-:* नागपंचमीच्या सणानिमित्त वेंगुर्ला बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीस आल्या होत्या. नागरीकांनी सकाळपासूनच हजेरी लावत या मूर्त्या खरेदी केल्या. श्रावण महिना हा व्रतवैकल्य, सण आणि उत्सव यासाठी प्रसिद्ध आहे. या महिन्यातील नागपंचमी हा सण आज घरोघरी साजरा होणार आहे. या सणासाठी लागणा-या नागाच्या मूर्त्या बुधवारपासूनच बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या होत्या. तसेच गणपतीच्या शाळांमध्येही मागणीनुसार नागांच्या मूर्त्या…

Read More

रानभाजी महोत्सव हा खरोखरच स्तुत्य उपक्रम

भरणी येथे रानभाजी उत्सवाचा सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते शुभारंभ *⚡कणकवली ता.१२-:* मानवाच्या प्रामुख्याने तीन गरजा आहेत त्यात अन्न, वस्त्र, व निवारा. त्यामधील वस्त्र आणि निवारा आपल्याला मिळतोय पण आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहाराकडे जास्त लक्ष दिले पाहिजे .यासाठी रासायनिक भाज्या न खाता या रानभाज्या व सेंद्रिय भाज्या खाव्यात तरच आपले आरोग्य चांगले राहील…

Read More

घर बांधणीसाठी लाभार्थ्यांना सरपंच व ग्रामसेवकांनी योग्य मार्गदर्शन करावे

आ.वैभव नाईक;प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गत कुडाळ पंचायत समिती येथे डेमो हाऊसचे उदघाटन *⚡कुडाळ ता.१२-:* कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात तशाच प्रकारचा डेमो हाऊसचा उपक्रम राबविण्यात आला आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.डेमो हाऊसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कमीत कमी खर्चात आपले घर कशा पद्धतीने उभारता येईल हे जाणून येत आहे.अशा प्रकारची घरे बांधण्यासाठी सरपंच…

Read More

रानभाज्याना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक

जामसंडे येथे रानभाजी महोत्सव उदघाटन प्रसंगी आम.नितेश राणे यांचे प्रतिपादन *⚡देवगड ता.१२-:* जंगलातील रानभाज्या नैसर्गिक रित्या तयार होत असल्याने त्याच्यावर कुठलाही प्रकारचा केमिकल्स शिडकावा असत नाही त्या जंगलातच तयार होत असल्यामुळे अशा पद्धतीच्या भाज्यांमध्ये निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती ही निसर्गतः असते त्यामुळे जंगलात मिळणारी ही खरी संपत्ती आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.हे प्रदर्शन भरवणे हा…

Read More

स्वतःमधील कौशल्य विकसित करून महिलांनी व्यवसायाची कास धरावी

मालवण गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांचे प्रतिपादन *⚡मालवण दि.१२-:* केंद्र सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात महिला म्हणाव्या तशा सक्षम झालेल्या नाहीत. त्यामुळे महिलांनी स्वतः पुढे येत महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजना व निधीची माहिती घेऊन स्वतःची उन्नती स्वतः केली पाहिजे. मानसिकता, सवयी आणि स्वभाव यात बदल करून स्वतःमधील कौशल्य विकसित करून…

Read More

कृषी स्वावलंबन योजना लाभासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

*⚡मालवण ता.१२-:* राज्य शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन २०२१ – २२ मध्ये राबविण्याची शासनाकडून अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मालवण पं.स. च्या वतीने प्रस्तावांची मागणी करण्यात आली आहे. या योजनेत अनु.जाती/नवबौद्ध शेतकर्यांना सिंचन क्षमता निर्माण कारणे, सिंचना खालील क्षेत्र वाढविणे, जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नवीन…

Read More
You cannot copy content of this page